2 थेंब बेंबीत टाका शरीरातील 72000 नसा चुटकीत मोकळ्या होतील, मणक्याचे आजार सांधेदुखी, पाठदुखी असे 11 आजार बरे..

नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो तर आज आपण पाहणार आहोत कि फक्त हे २ थेंब तेल रात्री झोपताना बें’बी मध्ये टाका. शरीरातील तुमच्या ७२००० नसा पूर्णपणे मोकळ्या होतील.

पाठ दुखीचा त्रास असेल, मणक्याचा त्रास असेल, फ्रोजन शोल्डर असेल किंवा खां द्याला मुंग्या येता असतील, हाता पायाला मुंग्या येत असतील सां’धे दुखीचा त्रास असेल, सांध्या मधील वंगण कमी झालेला असेल, आणि त्यामुळे सां’ध्या मध्ये कट कट आवाज येत असेल, पोट दुखीचा त्रास असेल हे सर्व पूर्णपणे निघून जाईल आणि यासाठी फक्त शंभर रुपये तुम्हाला खर्च येईल.

आपण दवाखान्यामध्ये लाखो रुपये खर्च करतो, ऑपरेशन्स करतो त्यापुढे हा शंभर रुपये खर्च काही नाही. शंभर रुपये खर्चामध्ये या सर्व समस्या तुमच्या पूर्णपणे निघून जातील. एवढेच नाही तर स्त्रियांची गर्भाशयाचे आजार असतील, पुरुषांचे काही आजार असतील ते निघून जातील.

तुमच्या चेहऱ्या वर सुद्धा एक प्रकारे ग्लो येईल. तुमची त्वचा मुलायम राहील आणि आयुष्यामध्ये तुम्हाला कधीही कुठल्याही मॉ’इश्च रायझर क्रीम लावायची गरज पडणार नाही. तुमची त्व’चा कधी फटणार नाही आणि कधीही पांढरी पडणार नाही.

बेंबी हा आपल्या शरीरातील म’ध्य बिंदू असतो आणि या मध्य’बिं दू मधूनच आपल्या शरीराच सर्व पोषण एक गर्भाशयात असताना झालेले असता आणि म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो

आपल्या शरीरातला आणि म्हणून आयु र्वेदा नुसार बें’बीत केलेले जे उपाय असतात ते जास्त परिणामकारक आणि कायम स्वरूपी असतात. त्याचबरोबर तात्काळ रिझल्टस देणारे अस तात. आणि म्हणून आपल्याला हा उपाय बेंबीमध्ये करायचा आहे.

शरीरामधील कु’ठल्याही प्रकारची नस तुमची दबलेली असेल, दुखत असेल, वेदना होत असतील तर त्यासाठी हा संजीवनी ठरणारा हा उपाय आहे. तुम्हाला याचा जो रिझल्ट आहे तो फक्त 3 दिवसांमध्ये लगेच दिसून येईल. तरीही हा उपाय तुम्हाला ७ दिवस करायचा आहे.

तुम्हाला कायम स्व’रूपी याचा रि’झ ल्ट्स मिळणार आहे. तर हा उपाय करायचा कसा आहे ते खूप महत्त्वाचा आहे. आणि हे तेल कोणता आहे? ते ही खूप महत्त्वाच आहे. सह जरीत्या उपलब्ध होणार हे तेल कुठल्याही मेडिकल मध्ये आपल्याला हे सहज रित्या मिळतं आणि हेच तेल आपल्याला आणायचं आहे.

हे जे तेल आहे बदाम तेल. याला रोघन बदाम तेल सुद्धा म्हटलं जातं. खाण्याचं बदाम तेल आपल्याला वापरायचं आहे. डोक्यासाठी जे बदाम तेल असतं ते आपल्याला वापरायचं नाही. डोक्याला लावायचं असत ते आपल्याला वापरायचं नाही.

तर खाण्यासाठी जे तेल असत आपल्याला ते वापरायचं आहे. या बदाम तेलामध्ये किंवा रोघन बदाम तेलामध्ये विटामीन इ असत, विटामीन डी असत, कॅलशियम, पोटॅ शियम, झिंक, आयर्न, मॅ’ग्ने शियम, फॉ’स्फ रस इत्यादी सर्व प्रकारचे पोषक घटक असतात.

जे आपल्या शरीरा मधील पेशीच प्रमुख घटक आहे आणि म्हणून या आपल्या शरीरा मधील म ज्ज तंतू नस एखादी दबलेली असेल, त्याला पोषण देण्यासाठी उत्तम असतात.

त्याच बरोबर सां’ध्या मधील वंगण कमी झालेले असेल किंवा तुमच्या मणक्याची गादी सरकलेली असेल, गादी पातळ झालेली असेल त्या सर्व पेशींना हे पोषण देणारे घटक असतात आणि बें’बी मध्ये जर उपाय केला तर हे तात्काळ त्या ठिकाणी लागू होतात आणि तुमच्या वेदना आहेत तुमच्या समस्या आहेत त्या पूर्णपणे निघून जातात.

तर उपाय अशा पद्धतीने करायच आहे रोज सं’ध्या काळी रात्री झोपताना आपल्याला बें’बी मध्ये हे जे रोघन बदम तेल आहे किंवा खाण्याचे जे बदाम तेल आहे ते दोन थेंब आपल्याला बें बी मध्ये टाकायचं आहे.

झोपताना टाकल्या मुळे आपल्या शरीरा मध्ये ते पूर्णपणे मुरत आणि त्यामुळे महिलां मध्ये ग’र्भा शयाचे आजार असतील, ओऊलशन होत नसेल किंवा मासिक पाळी मध्ये त्रास होत असेल, किंवा हार्मो’नि यम इन बॅ’ल न्सची समस्या असेल या समस्या पूर्णपणे याने निघून जातात.

त्याचबरोबर पुरुषां मध्ये सुद्धा काही समस्या असतील तर त्यासुद्धा यांन पूर्ण पणे निघून जातात आणि व्हर टायल जी क्षमता असते ती सुद्धा येथे चांगल्या रीतीने वाढते. त्याच बरोबर पोटां मध्ये दुखण्याची समस्या असेल, पोटां मध्ये काही समस्या असतील किंवा सतत गाठ सरकण्याची सुद्धा बऱ्याच जणांना समस्या असते तीसुद्धा निघून जाईल.

हिवाळ्या मध्ये त्व-चे साठी तर इतकं महत्त्वाचा आहे की, याने त्वचा तुमची कायम मुलायम राहते, पांढरी पडत नाही, चेहऱ्या वर एक प्रकारे ग्लो येतो आणि चेहऱ्यावर जे मुरमाचे फोड वगैरे येतात ते सुद्धा याने निघून जातात.

तुम्ही करून बघा करायला अगदी सोप सहजरीत्या करता येणार आणि शंभर रुपये आपल्याला मात्र यासाठी खर्च येणार आहे. कारण हे रोघन बदाम तेल आपल्याला शंभर रुपयाला मिळते.

शंभर रुपये खर्च हा दवाखा न्यात दाखवून लाखो रुपये ऑपरेशनसाठी खर्च करतो त्यापेक्षा शंभर रुपये खर्च करून एकदा तुम्ही सात दिवस हा उपाय करून बघा आणि त्या नंतर मला कमेंट करुन सांगा आणि तुम्हाला जर फरक पडला तर हा उपाय इतरांना सुद्धा तुम्ही अवश्य सांगा. कारण त्यांचे सुद्धा पैसे वाचतील त्यांचा सुद्धा त्रास वाचेल. तर हा उपाय तुम्ही अवश्य करा.